हैदराबाद संग्राम : जनसामान्यांचा लढा!

हैदराबाद संग्राम : जनसामान्यांचा लढा!

‘‘हैदराबाद हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे; तो हिंदुस्थानात विलीन झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही…’’ -स्वामी रामानंद तीर्थ)

पुढे वाचा

आपण आरोग्याबाबत जागरूक आहोत का? 

आपण आरोग्याबाबत जागरूक आहोत का? 

आपल्या देशात इंग्रजांच्या काळात एखाद्या भयंकर रोगाची साथ आली की लोक पटापट मृत्यूमुखी पडायचे! पुरेशा वैद्यकीय उपाययोजना नसल्यामुळे सर्वसामान्य जनता अगदी हतबल व्हायची. त्याकाळात प्लेग रोगाची साथ आल्यानं लोकाना जगण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला होता! कारण त्यावेळी आजच्यासारख्या आरोग्यसेवा उपलब्ध नव्हत्या आणि ज्या काही परंपरागत उपचार पध्दती होत्या, त्या सुद्धा तोकड्या पडायच्या. कधीकधी कुचकामी ठरायच्या. नाही म्हणायला इंग्रजी राजवटीच्या अमलाखालील मिशनरी दवाखाने अस्तित्वात होते पण त्यात जायला लोक घाबरायचे!

पुढे वाचा

तुका म्हणे ज्याला अर्थ आहे भेटी

तुका म्हणे ज्याला अर्थ आहे भेटी

लगबगीने मॅडम वर्गात आल्या. पर्स टेबलवर ठेवली. स्कार्फने घाम पुसला. पर्समधला फोन काढून टेबलवर ठेवला. तेवढ्यात व्हाट्सअपची नोटिफिकेशन बेल वाजली. कोणाचा मेसेज असावा म्हणून त्यांनी व्हाट्सअप ओपन केलं तर व्हाट्सअपवर एका अनोळखी नंबरवरून काही फोटो पाठवलेले होते. त्यांनी फोटोमध्ये बघितलं तर त्यांचाच फोटो होता. कालचा. गांधी जयंती साजरी करतानाचा. नंबर ओळखीचा नाही म्हणून मॅडमांनी त्या नंबरवर फोन लावला. विचारलं, “कोण तुम्ही?’

पुढे वाचा

रामची आई!

रामची आई!

राम शेवाळकर यांना त्यांच्या आईची आठवण येताच गहिवरून यायचे. गोपिकाबाई हे त्यांच्या आईचे नाव. मात्र तिच्या बाबतीत ते वयाच्या अडीच वर्षापासून दुरावले होते. एखाद्या अपत्यास जन्मत:च एखादा अवयव नसावा आणि त्याला त्या अपंगत्वाची सवय व्हावी, त्याप्रमाणे त्यांच्यासाठी आईचे नाते होते.

पुढे वाचा

अंक आणि अक्षर बनवतील साक्षर

अंक आणि अक्षर बनवतील साक्षर

नुकताच पाच सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा केला. विद्यार्थ्याला घडवण्याचं, शिक्षण देण्याचं, साक्षर करण्याचं, संस्कार करण्याचं काम शिक्षक अगदी मनापासून जीव तोडून करत असतात. तन, मन, धन खर्च करून राबत असतात. या शिक्षकांच्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण ‘शिक्षक दिन’ साजरा करतो! पण लोकाना साक्षर करण्याचे काम फक्त शिक्षकांचे आहे का? फ़क्त सरकारचेच आहे का? याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल.

पुढे वाचा

डिजीटल मार्केटिंग : एक जादूई दुनिया (भाग १)

ही तीन उदाहरणं बघा – 01 बारामतीतील एक तरुण. लॉकडाऊनमुळे मोठा व्यवसाय ठप्प पडलेला. करायचं काय? घरात शेती. नातेवाईकांची शेती. शेतीत बऱ्यापैकी भाज्या घेतलेल्या पण लॉकडाऊनच्या काळात भाजी विकणार तरी कुठे आणि कसे? मित्राच्या सल्ल्यानं त्यानं डिजीटल मार्केटिंगचा पर्याय निवडला आणि अवघ्या आठ दिवसात त्याला तीन दुकानात मासिक किमान ८० हजार रुपयांच्या भाजीची कायमस्वरुपी ऑर्डर मिळाली. त्याचा उत्साह शतपटीने वाढला.

पुढे वाचा

“अहंकाराचा वारा….”

"अहंकाराचा वारा...."

माझ्या मराठवाड्यातल्या नरसीचे श्रेष्ठ संत नामदेव महाराज यांचा एक अभंग कालपरवा वाचनात आला. ‘अहंकाराचा वारा | न लागो राजसा | माझिया विष्णूदासा | भाविकांसी |’ असा त्या अभंगातला एक चरण. या ओळी नकळतच कानातून मनात शिरल्या अन् विचारांची एक शृंखला अगदी माझ्या नकळतच मनातल्या मनात जोडली जाऊ लागली.

पुढे वाचा

जे सानुकूळ श्रीगुरु

जे सानुकूळ श्रीगुरु

एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. सोबत पत्नी होती. वर्हाड आलेलं होतं. त्या वर्हाडामध्ये त्या मित्राचे आणि आमचे दोघांचेही शिक्षक लग्नासाठी आले होते. मी त्यांच्या पायावर वाकून नमस्कार केला. तितक्यात मला एका मित्राने हाक मारल्यामुळे मी त्याच्याकडे गेलो नि माझी पत्नी आणि सर गप्पा मारत बसले.

पुढे वाचा