शब्द हे भावना व्यक्त करण्याचे साधन आहे. प्रेम, माया, विश्वास, सुख, दु:ख, राग, आनंद, वैताग, विचार या मनातील भावना पुढच्या व्यक्तिपर्यंत बर्याचदा शब्दांच्या मार्फत पोहोचवल्या जातात. लेखक, कवी, विचारवंत, वक्ता यांचे तर शब्द हेच सामर्थ्य आहे. विश्व, ब्रह्म आहे तरीही प्रत्येक जण बोलत असतोच की शब्दाविनाही बरेच काही!
पुढे वाचाTag: saptahik chaprak
रंग जीवनाचे!
रंग आणि माणूस यांचं गहिरं नातं आहे. निसर्गात अनेकानेक रंग आहेत. प्रत्येकाचा रुबाब वेगळा, मोहकता वेगळी. मूळ रंग कितीही असोत पण एका रंगात दुसरा मिसळून जे मिश्रण बनतं ना त्याला तोड नाही. ढोबळ मानाने रंग दोनात विभागावे वाटतात.
पुढे वाचासु(संवाद)…
‘‘ए मूर्खा तुला काय कळतं की नाही, ठेव ते बाजूला!’’ ‘‘जरा म्हणून अक्कल नाही…’’ ‘‘ये म्हातार्या जरा ऐक की…’’ ‘‘चल हो बाहेर, सगळी वाट लावली…’’
पुढे वाचापायी वारीचा इतिहास
महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘वारी’ हा वारकरी संप्रदायाचा आचार मार्ग आहे. समृद्ध परंपरा असलेली पंढरपूरची वारी वारकर्यांना पिढ्यान-पिढ्या आत्मिक समाधान देत आहे. कोणतेही निमंत्रण नसताना लाखो वारकरी ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय यांच्या पालखीबरोबर पंढरपूरला जातात.
पुढे वाचाआगीतून उठून फुफाट्यात!
आकुर्डीच्या कंपनीतील नोकरी मी सलग पाच वर्षे केली परंतु रोज 70-80 किलोमीटर मोटरसायकलचा प्रवास मला नंतर नंतर पाठदुखीने त्रस्त करू लागल्यामुळे मी पुण्यातल्या संगम पुलाजवळील एका पॅकेजिंग मशीन बनवणार्या कंपनीत 1994 च्या सप्टेंबरला रुजू झालो. चांगला दीड वर्ष म्हणजे 1996 पर्यंत मस्त रुळलो होतो. मस्त मजेत चालले होते सगळे. नुकताच कुठे माझा जम ह्या कंपनीत बसू लागला होता. कलकत्ता, दिल्ली, चंडीगड अशी महाराष्ट्रभर माझी फिरतीही चालू होती.
पुढे वाचाकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना खुले पत्र
30 जुलै 2019 मा. निर्मला सीतारामनजी अर्थमंत्री भारत सरकार नवी दिल्ली महोदया, सर्वप्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन! मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडात देशाचे संरक्षणमंत्री म्हणून उत्तम कामगिरी केल्यानंतर मोदी सरकारच्या या कालखंडात स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातल्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून आपण केंद्रीय अर्थखात्याचा कार्यभार स्वीकारलात.
पुढे वाचाकस्तुरी गंध
कुमुदिनी काय जाणे परिमळ । भ्रमर सकळ भोगितसे ॥ संत तुकोबांच्या या अभंगाला लतादीदींनी किती सुमधुर स्वरात गायलं आहे.
पुढे वाचापत्र आणि पत्रावळ
आजच्या संगणक किंवा मोबाईलच्या युगात पत्रलेखन हा कालबाह्य पर्याय असावा. कोरा कागद, शाईचं पेन आणि मनाच्या झर्यातून वाहतं खळखळ पाणी. पांढर्या शुभ्र कागदावरचं ते टपोर्या मोत्यांसारखं अक्षर वाचताना समोरचा हरखून जाई कधीकाळी.
पुढे वाचा1984, सुरूच न होता संपलेली प्रेमकहाणी!
1984 ला लॉ कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकत होतो तेव्हाची ही गोष्ट. मी आणि माझा एक मित्र त्याच्या स्कूटरवरून एका गुरवारी लॉ कॉलेजवरून परत येता येता गरवारे कॉलेजवरून येत होतो. खंडूजी बाबा चौकातून पुढे गरवारे पुलावरून जात असताना, माझ्या मित्राला सायकलवरून चाललेली एक मुलगी खूप आवडली आणि तो मला म्हणाला ‘‘रव्या तिला आपण तिचे नाव विचारायचे का?’’
पुढे वाचासुख आले माझ्या द्वारी!
पुण्यातील कर्वे रस्त्यावरील मृत्युंजयेश्वर मंदिरात भजनाच्या कार्यक्रमाला गेलेल्या मंगलाताई भजन संपल्यानंतर घरी निघाल्या. सोबतच्या मैत्रीणींनी थोडे थांबावयास सांगितले म्हणून बसल्या. आज मैत्रिणींची विशेष सभा असावी असा त्यांनी विचार केला. हो! आज विशेष सभा आयोजित केली होती. विषय होता घरातील ताणतणाव. मग एकीने प्रस्तावना केल्यावर प्रत्येकीने आपल्या घरात घडणार्या घटनांचे वर्णन सांगण्यास सुरुवात केली. घटनांचा केंद्रबिंदु, अर्थातच सूनबाई.
पुढे वाचा