The beginning of change – Ghanshyam Patil

It is a law of nature that any person or organization rises to the top and starts to fall again. That is, when you climb a mountain, you have to go down again. In that case, there is some flat area on the hill. How long you stay there is up to you. After the BJP government led by Narendra Modi achieved great success in 2014 and 2019, everyone felt that they would also feel the warmth of power this year. From that, he raised the slogan of ‘Char Sau…

पुढे वाचा

..पण लक्षात कोण घेतो? कोर्स करेक्शन केले जाईल? -प्रा. दिलीप फडके

हा लेख प्रसिद्ध होईल तेव्हा लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागून जवळपास महिना झालेला असेल. ‘चार सौ पार’चा नारा देणारा भाजपा साधे बहुमत देखील मिळवू शकला नाही पण एनडीएमधल्या घटक पक्षांच्या साहाय्याने बहुमत मिळवून नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा सत्तेवर आले हे देखील आता जुने झाले. उत्तर प्रदेश, राजस्थान, बंगाल, महाराष्ट्र ह्या राज्यांमध्ये भाजपाचे पानिपत झाले ही गोष्ट देखील आता जुनी झाली. हे असे का झाले आणि यातून भाजपा कोणता बोध घेणार आहे यावर बरीच चर्चा होते आहे. कुणी घटनादुरुस्ती…. मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द होणार अशी आवई उठवली गेली याला दोष देतोय तर कुणी अल्पसंख्यांकांनी…

पुढे वाचा

परिवर्तनाची नांदी – घनश्याम पाटील

कोणतीही व्यक्ती किंवा संस्था सर्वोच्च स्थानी गेली की पुन्हा तिची घसरण सुरू होते, हा निसर्गाचा नियम असतो. म्हणजे एखादा डोंगर सर केल्यावर पुन्हा उतरंड लागतेच. अशावेळी डोंगरावर काही सपाट भाग असतो. तिथे तुम्ही किती वेळ थांबता हे तुमच्यावर अवलंबून असते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने 2014 आणि 2019 साली घवघवीत यश मिळवल्यानंतर यंदाही त्यांना सत्तेची उब अनुभवता येईल, असेच सर्वांना वाटत होते. त्यातूनच त्यांनी ‘चार सौ पार’चा नारा दिला आणि मतदारांनी त्यांना खाडकन जागेवर आणले. अर्थात, पुन्हा मोदी यांचेच सरकार आले असले तरी 2029च्या दृष्टिने ही धोक्याची घंटा म्हणावी…

पुढे वाचा

Visionary ‘Lakshman of BJP’

Pramod Mahajan was a Marathi leader who was known as the ‘Philosopher Ruler’ in Indian politics. Atalji and Advani’s Rath Yatra for the construction of Shri Ram Temple was conceived by Pramodji. The alliance of BJP and Shiv Sena is also their gift! Pramod Mahajan, who is known as a Sangh Pracharak to BJP leader, contributed not only to the growth of the BJP but also to the interest of the country. He fought hard to form the first full-term government for the Indian Democratic Alliance. In 1983, Chandrasekhar took…

पुढे वाचा

आर्ट ऑफ ‘पॉलिट्रिक्स!’

आर्ट ऑफ ‘पॉलिट्रिक्स!’

‘‘अणीबाणी लोकांसाठी त्रासदायक असली तरी माझ्यासाठी ती चांगली होती. कारण ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, मोहन धारिया त्याकाळी आमच्या बडोद्याच्या घरात रहायला होते. मी पक्का संघवादी. अणीबाणीच्या काळात आमच्या घरातील या समाजवाद्यांचं वास्तव्य तिथं काम करणारा पोर्‍या बघत होता. तो या सगळ्यांना चहा देत होता, त्यांची सेवा करत होता.

पुढे वाचा

भाजप नेत्यांच्या भेटीआडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे शह-काटशह सुरू

भाजप नेत्यांच्या भेटीआडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे शह-काटशह सुरू

सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बंद खोलीतील भेट तर तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची बंद खोलीतील अर्धातासाची चर्चा या परस्पर विरोधी घटना नक्की कशाचे द्योतक आहेत हे अनेकांना न समजणारे आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचे राजकारण नक्की कोणत्या वळणावर आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.

पुढे वाचा

मोदी युग 2 परफॉर्मन्स व पॉप्युलॅरिटी

article by dadumiya

दादूमियॉं राजकीय अभ्यासक, बडोदा चलभाष : 9106621872 मला शनिवारी रात्री दहा वाजता कोल्हटकरांचा फोन आला. मी दवाखान्यातून नुकताच घरी आलो होतो व जेवण घ्यायच्या तयारीत होतो. फोनवर मला कोल्हटकर म्हणाले, ‘‘डॉक्टर, तुमच्या मोदींना मानले. ते पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून येणार यात शंका नाही.’’ ‘‘कोल्हटकर, तुम्हाला एकदम काय झाले? संध्याकाळी तर तुम्ही राहुलच्या बाजूने बोलत होतात?’

पुढे वाचा

कुलभूषण जाधव खरेच हेर आहे काय?

कुलभूषण जाधवमुळे ‘भारतीय हेरगिरी’ हा चर्चेचा विषय बनली आहे. कुलभूषणला पाकिस्तानने फाशीची शिक्षा ठोठावल्यामुळे अस्वस्थ झालेल्या भारतीयांनी कुलभूषणला परत आणण्याची मागणी जोरात सुरु केली आहे. भारत सरकारनेही प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या कैद्यांची सुटका लांबणीवर टाकली आहे. कुलभूषणला फाशी दिली तर तो पूर्वनियोजित खून ठरेल असेही भारताने सुनावले आहे. या सर्व प्रकरणाचे विश्‍लेषण आपण करुच, पण मुळात कुलभूषण जाधव हेर होता की नाही हे तपासून पाहणे गरजेचे आहे. आपल्याला गुप्तहेर माहीत असतात ते चित्रपट व कादंबर्‍यातून! त्यातील त्यांची साहसे, जीवघेणी कारस्थाने, सनसनाटी मारामार्‍या, श्‍वास रोखून धरायला लावणारे पाठलाग,  ते वापरत असलेली अत्याधुनिक साधने…

पुढे वाचा