The beginning of change – Ghanshyam Patil

It is a law of nature that any person or organization rises to the top and starts to fall again. That is, when you climb a mountain, you have to go down again. In that case, there is some flat area on the hill. How long you stay there is up to you. After the BJP government led by Narendra Modi achieved great success in 2014 and 2019, everyone felt that they would also feel the warmth of power this year. From that, he raised the slogan of ‘Char Sau…

पुढे वाचा

Visionary ‘Lakshman of BJP’

Pramod Mahajan was a Marathi leader who was known as the ‘Philosopher Ruler’ in Indian politics. Atalji and Advani’s Rath Yatra for the construction of Shri Ram Temple was conceived by Pramodji. The alliance of BJP and Shiv Sena is also their gift! Pramod Mahajan, who is known as a Sangh Pracharak to BJP leader, contributed not only to the growth of the BJP but also to the interest of the country. He fought hard to form the first full-term government for the Indian Democratic Alliance. In 1983, Chandrasekhar took…

पुढे वाचा

अटलजी आणि निवडणूक

भाजपाला खर्‍याअर्थी उभारी देण्यात ज्या सभ्य, सुसंस्कृत, अभ्यासू नेत्यांचं नाव घेतलं जातं त्यात अटलबिहारी वाजपेयी सर्वोच्च स्थानी आहेत. थोडीथोडकी नव्हे तर 52 वर्षे ते संसदीय राजकारणात सक्रिय होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस आणि पंडित नेहरू यांचा जादूई करिष्मा होता. त्यामुळे दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या विरूद्ध निवडणूक लढवणं हे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं होतं. 1957 साली वयाच्या 33व्या वर्षी जनसंघाने त्यांना उत्तर प्रदेशातील बलरामपूर मतदारसंघातून तिकीट दिलं. या निवडणुकीत त्यांच्याकडे ना पैसा होता, ना कार्येंकर्ते. पक्षाने प्रचारासाठी दिलेली एक जीप आणि दुसरी जीप भाड्याने घेतलेली या साधनांसह ते निवडणुकीला सामोरे गेले.…

पुढे वाचा

‘डमी’ उमेदवारांमुळे मिळाला विजय

ही गोष्ट आहे मराठवाड्यातील एका दुर्गम भागातील. तिथे एक ठेकेदार रस्त्यांची कामे करत होते. अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायातून त्यांनी त्यांची उद्यमशीलता दाखवून दिली होती. नेकीने व्यवहार करताना आपण भले आणि आपले काम भले असा त्यांचा खाक्या! सामाजिक, राजकीय कार्याशी त्यांचा दूरान्वयानेही संबंध नव्हता. त्यांचे वडील मात्र सामाजिक कार्यात अग्रेसर होते. सामान्य माणूस त्यांच्या केंद्रस्थानी असायचा. त्यावेळी पदवीधर शिक्षक मतदारसंघातून त्यांच्या मुलाने निवडणूक लढवावी असा त्यांचा आग्रह होता. मुलानं सांगितलं की, ‘‘मला माझा व्यवसाय करू द्या. राजकारणात मला रस नाही.’’ वडील मात्र ऐकायला तयार नव्हते. त्यांनी सांगितलं, ‘‘तू निवडून आलास तर लोकांची…

पुढे वाचा

मोदी युग 2 परफॉर्मन्स व पॉप्युलॅरिटी

article by dadumiya

दादूमियॉं राजकीय अभ्यासक, बडोदा चलभाष : 9106621872 मला शनिवारी रात्री दहा वाजता कोल्हटकरांचा फोन आला. मी दवाखान्यातून नुकताच घरी आलो होतो व जेवण घ्यायच्या तयारीत होतो. फोनवर मला कोल्हटकर म्हणाले, ‘‘डॉक्टर, तुमच्या मोदींना मानले. ते पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून येणार यात शंका नाही.’’ ‘‘कोल्हटकर, तुम्हाला एकदम काय झाले? संध्याकाळी तर तुम्ही राहुलच्या बाजूने बोलत होतात?’

पुढे वाचा

कोविंदाऽ कोविंदाऽऽ कोविंदाऽऽऽ

latest presidential candidate from bjp for 2017 presidential election

भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर केले आहे. कोविंद हे उत्तरप्रदेशातील कानपूर येथील असून दोन वेळा भाजपतर्फेच राज्यसभेवर गेले होते. अगदी प्रारंभीपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून भाजपच्या दलित मोर्चाचे अध्यक्ष होते. आदिवासी असलेल्या द्रोपदी मुरूमू यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीने कोविंदा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांची उमेदवारी जाहीर करताना ते दलित असल्याचे आवर्जून सांगितले आहे त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत भाजप याचेही राजकारण करणार हे स्पष्टच आहे. यापूर्वी कॉंग्रेसने…

पुढे वाचा

गाय, वाद आणि उपयोगिता

सध्या गाईवरून देशभरात चांगलेच रणकंदन सुरू आहे. गाई वाचवण्यासाठी स्वयंघोषित गोरक्षक वाटेल तसा धिंगाणा घालत आहेत. त्यामुळे गाईच्या उपयोगिता मुल्यावर चर्चा होण्यापेक्षा तिच्या धार्मिक मुद्द्यावरच जास्त गोंधळ होऊ लागला आहे. काही विचारवंत तर गोवंश आधारित शेती आता कालबाह्य झाली आहे. गाय कधी नव्हे तेवढा अनुपयुक्त पशू ठरला आहे, अशाही बिनदिक्कत भांडवली थापा मारत सुटले आहेत. मुळात रासायनिक शेतीचे दुष्परिणाम डोळ्यांसमोर दिसत असताना. गोवंश आधारित शेती कालबाह्य ठरल्याची बतावणी करणे, खरे तर किव आणणारे आहे. देशी गोवंशाच्या आधारे विषमुक्त अन्न पिकवता येऊ शकते. याचे सप्रमाण उदाहरण पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी दाखवून…

पुढे वाचा