ज्याप्रमाणे शेतकर्यांना पारंपरिक शेतीपद्धती सोडून आधुनिक पदद्धतीने शेती करण्याचा सल्ला दिला जातो, त्याचप्रमाणे आता शेतकरी लढ्याच्या रणनीतीतही बदल करणे अपरिहार्य झाले आहे. कारण वर्षानुवर्षे त्याच त्याच पद्धतीचे आंदोलन, त्याच त्या मागण्यांचा फार्स, प्रतिवर्षी तोच तो लढा आणि त्यातील तीच ती नाटकी स्वरुपाची भाषणे आता शेतकरी नेत्यांनी बंद करायला हवीत. तसेच शेतकर्यांनी ती ऐकणेही बंद करायला हवीत. ज्याप्रमाणे एक मेंढरु दुसर्याच्या पाठीमागे जाते आणि पुढे जाऊन ते खड्ड्यात पडते अगदी तशाच पद्धतीने शेतकरी चळवळीतील लढ्याचे आणि नेतृत्वाबाबत झाले आहे. आता कुठेतरी यात बदल व्हायला हवेत. अन्यथा पुन्हा एकदा पदरी निराशाच पडल्याशिवाय…
पुढे वाचाTag: Raju Shetty
स्वामिनाथन आयोग नेमका काय आहे?
मागील दोन दिवसापासून विविध मागण्यासाठी महाराष्ट्रभरातील शेतकरी संपावर गेले आहेत. त्यातील एक महत्त्वाची मागणी म्हणजे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासंदर्भात आहे; परंतु हा स्वामिनाथन आयोग नेमका आहे काय, त्यांच्या शिफारशी काय आहेत हे फारसं कोणाला माहीत नाही. म्हणूनच त्यावर थोडासा प्रकाश टाकत आहोत.
पुढे वाचाशोध सर्जनशील युवा नेतृत्वाचा…
परिवर्तन युवा परिषद 2017 परिवर्तन सामाजिक संस्था नेमकी कुठली? कुठल्या प्रकारचे कार्य करते? इतकी वर्षे सामाजिक काम करतेय तर मग प्रकाशझोतात कशी आली नाही? हे सगळे प्रश्न निर्माण झाले 23 एप्रिल, 2017 ला… त्याचं कारणही तसंच होतं, पुण्यात 22 आणि 23 एप्रिलला सर्जनशील युवा नेतृत्वाचा शोध घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला गेला. त्यात राज्यभरातून सकारात्मक विचारांनी भारलेले युवक युवती सहभागी झाले होते. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या ह्या दोन दिवसीय परिवर्तन युवा परिषदेत समाजकारण, राजकारण, पत्रकारिता, साहित्य, आरोग्य, पर्यावरण, कृषी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतरही क्षेत्रात नेतृत्व करू पाहणार्या युवा…
पुढे वाचा