जागतिक शांतता आणि भारत

जागतिक शांतता आणि भारत

अलीकडेच एक बातमी माझ्या वाचनात आली, ती पुढीलप्रमाणे, ‘भारत-चीन सीमेवर गोळीबार’ नवी दिल्ली : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये शांतता राखण्यासाठी विविध स्तरावर चर्चा केल्या जात आहेत. अशातच दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी. मॉस्कोत भारत – चीन परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेआधी एलएसीवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुढे वाचा