वरील शीर्षक वाचून आपल्याला आश्चर्य वाटलं असेल पण ते खरं आहे. माणूस व त्याचं शरीर खरंच जादूगार आहे. फक्त माणसाचं शरीरच नाही, सर्व प्राणिमात्र, वनस्पती यांची रचना, स्वत: जिवंत राहण्याची त्यांची किमया हे सर्वच विलक्षण आहे. पृथ्वीवरील सर्व जीव याच जादूने जिवंत आहेत. आता ही जादू कोणती? तर सर्वात मोठी जादू निसर्ग करीत आहे ती म्हणजे त्याच्यासारखा दुसरा जीव तयार करणं! माणसाच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर, माणसाचा जन्म व्हायच्या आधी, दोन जिवापासून जिवाची निर्मिती, 9 महिने त्याचे उदरात संगोपण, प्रत्येक अवयव जागच्या जागी तयार होणं, मातेच्या उदरात काय आहे,…
पुढे वाचाDay: March 4, 2024
मराठी साहित्यातील स्त्री संतांचे योगदान – माधवी देवळाणकर
कुठल्याही प्रदेशाचा सांस्कृतिक व साहित्यिक इतिहास किंवा मागोवा घेताना त्या प्रदेशाचा भौगोलिक व राजकीय इतिहास बघणे महत्त्वाचे ठरते, असे मला वाटते. साहित्यावर त्या संस्कृतीचा, लोकजीवनाचा प्रभाव पडत असतो. साहित्य म्हणजे त्या प्रदेशातील समाजजीवनाचा आरसा असतो. त्यामुळे साहित्यात ह्या सर्वांचे पडसाद उमटणे हे अपरिहार्य असते. साहित्याचा अभ्यास करताना तेथील भौगोलिक व राजकीय घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक ठरते.
पुढे वाचा