सोलापूर (प्रतिनिधी) : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणार्या सोलापुरातील वाहतूक पोलीस प्रशासनही स्मार्ट होत आहेत. वाहन चालकाने वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर त्याला आता रोख रकमेऐवजी ई-चलन देण्यात येणार आहे. वाहतुकीचा दंड संपूर्णपणे संगणक प्रणालीद्वारे भरावा लागणार आहे. त्यामुळे व्यवहारात आणखी पारदर्शकता येणार आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नियंत्रण कक्ष येथे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते ई-चलन मशीनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
हे ही अवश्य वाचा
-
मामुली लोक काय बिघडवणार?
स्वर्गीय विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणातलं एक मोठं प्रस्थ. अत्यंत सुसंस्कृत, प्रगल्भ आणि लोकहितदक्ष नेते... -
दोन अन दोन किती?
महाराष्ट्राची धडाडती तोफ अशी ओळख असलेल्या एका युवा नेत्याची पुण्यात सभा होती. त्यांच्या सभांना अलोट गर्दी... -
साधा माणूस…
आजकाल कोणी साधा ग्रामपंचायतीचा सदस्य असला तरी त्याचा रूबाब पाहण्यासारखा असतो. गाडी, माडी, कार्यकर्त्यांचा लवाजमा अशा...