संघर्ष हेच सामर्थ्य विनोबांची शिक्षणछाया सुभावभजन
पुढे वाचाTag: vinoba bhave
विनोबांची शिक्षणछाया – प्रस्तावना
युगपुरुष स्वामी विवेकानंद यांनी सांगितलं होतं, ‘‘आपल्या देशाला बौद्धिक क्षत्रियांची गरज आहे आणि असे क्षत्रिय निर्माण झाले तर शस्त्रास्त्रांची मुळीच कमतरता पडणार नाही!’’ हे असे क्षत्रिय निर्माण झालेच तर ते काय करतील? तर मानवधर्माची पताका सर्वत्र डौलात फडकत ठेवतील!
पुढे वाचा