१८ जून शेतकरी पारतंत्र्य दिवस का ?

१८ जून शेतकरी पारतंत्र्य दिवस का ?

भारतीय राज्यघटनेतील पहिली घटनादुरुस्ती घटना अंमलात आल्याच्या दुसऱ्याच वर्षी १८ जून १९५१ मध्ये करण्यात आली. घटनादुरुस्तीचा विषय संविधानाच्या अंमलबजावणीनंतर दुसऱ्याच वर्षी समोर आला.पहिली घटना दुरुस्ती (भारतीय राज्यघटना) पहिल्या घटनादुरुस्तीचा मसुदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला. देशातील जमीनदारी नष्ट करण्यासाठी नेहरूंनी जे पाऊल उचलले होते त्याला डॉक्टर आंबेडकरांनी खंबीर साथ दिली आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ही घटना दुरुस्ती महत्त्वाची होती.

पुढे वाचा

राज्यकर्ते बदलले, परिणाम का बदलला नाही?

राज्यकर्ते बदलले, परिणाम का बदलला नाही?

लोकशाहीमध्ये लोकांचा राजकीय तसेच प्रशासकीय प्रक्रियेतील सहभाग लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. जनसहभागाचा अर्थ आणि स्वरूप जनतेचा प्रशासकीय सहभाग म्हणजे प्रशासकीय प्रक्रियांवर लोकांचे नियंत्रण होय. हा सहभाग दोन प्रकारे अभ्यासता येऊ शकतो. एक म्हणजे जनतेचा सामान्य प्रशासनातील सहभाग आणि दुसरा म्हणजे जनतेचा विकास प्रशासनातील सहभाग. सामान्य प्रशासनातील जनतेचा सहभाग पुढीलप्रमाणे असल्याचे आढळून येते.

पुढे वाचा

दिवाळी साजरी करायची पण…!

दिवाळी साजरी करायची पण...!

भारतभूमीत प्रत्येक सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. दिवाळी ही कशी साजरी करावी ह्या बद्दल मतभिन्नता आहे. प्रत्येकाच्या बालपणी दिवाळी साजरी करण्याचा एक वेगळाच आनंद होता. दिवाळी भिन्न प्रकारे साजरी केली जायची हे सांगावे लागण्याची गरज नाही. काळ बदला की सगळं बदलत जाते. प्रत्येक दिवस एक सारखा नसतो.

पुढे वाचा

बेरोजगारी कमी होण्यासाठी शेतीक्षेत्र खुले करा!

बेरोजगारी कमी होण्यासाठी शेतीक्षेत्र खुले करा!

देशात व राज्यात कोरोना महामारीमुळे मोठे संकट आले आहे. एकूणच अर्थव्यवस्था कोलमडली आहे. प्रत्येकाचे आर्थिक गणित बिघडले आहे. सरकार म्हणून जे काही उपाय योजना करायला पाहिजे त्या सुरु आहेत. काही बाबीकडे आपल्याला लक्ष देणे गरजेचे वाटते.

पुढे वाचा