विचारशील समाज प्रगल्भ राष्ट्राची निर्मिती करीत असतो. विचारांची स्थिरता ही केव्हाही त्या राष्ट्राला घातकच असते. मग प्राचीन काळातील रोमन सभ्यता असो की आधुनिक काळातील मार्क्सवाद. यांच्या पतनाचे कारण आपल्याला त्यांच्या विचारातील स्थितीप्रियता हेच दिसेल.
पुढे वाचा