भारतीय संगीताचा इतिहास

अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवं रत्वीजम | होतारं रत्नधातमम || अग्निः पूर्वेभिर्र्षिभिरीड्यो नूतनैरुत | स देवानेह वक्षति || – ऋग्वेद संपूर्ण जगात निरपवादपणे आद्य वाङ्मय, म्हणून मानला गेलेला आपल्या भरतभूमीत जन्माला आलेला, ऋग्वेद ! ऋग्वेदातील मंत्र म्हणण्याची, गाण्याची एक पद्धत शास्त्रमान्य आहे. ते मंत्र कसे गावेत, हे सांगीतले आहे, ते सामवेदात ! सृष्टीनिर्माता म्हणून आपण ब्रह्मदेवाला मानले आहे, याचाच आधार घेत, आपण स्वराचे मोठेपण अधोरेखित करतो, ते त्याला ‘नादब्रह्म’ म्हणत, याचे पावित्र्य म्हणूनच निरपवाद आहे. या नादब्रह्माच्या निर्मितीला आपण अजून दुसरी बाजू मानतो, ती म्हणजे भगवान शंकराचे तांडव नृत्य, त्यातून निघालेला…

पुढे वाचा