भूकंपग्रस्तांच्या व्यथा-वेदना कधी समजून घेणार?

भूकंपग्रस्तांच्या व्यथा-वेदना कधी समजून घेणार?

30 सप्टेंबर 1993 च्या काळरात्री किल्लारी आणि परिसरात महाप्रलयकारी भूकंप झाला. तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी भूकंपग्रस्तांसाठी खूप काही केल्याचे सातत्याने सांगितले जाते. मात्र आजही भूकंपग्रस्तांच्या मागण्या कोणी गंभीरपणे घेत नाही. निसर्गाने झोडपले आणि सरकारने दुर्लक्षित ठेवले तर न्याय तरी कुणाला मागणार? या सर्व मागण्यांविषयी किल्लारी येथील युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते गोपाळ भोसले यांनी लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांना एक निवेदन दिले आहे. ‘चपराक’च्या माध्यमांतून भूकंपग्रस्तांच्या व्यथा-वेदना आपल्यापर्यंत पाहोचवत आहोत. शासनाने भोसले यांच्या या निवेदनाचा गांभिर्याने विचार करावा.

पुढे वाचा