घटनेतील कलम 370 आणि 35 अ रद्द करण्याचा निर्णय संसदेच्या दोन्ही सभागृहात घेतला गेलाय. त्याआधी देशात सत्तांतर झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाची उजळणी सुरू झालीय. त्यासाठी जवाहरलाल नेहरूंची साक्ष काढली जाते! काश्मीरचा प्रश्न जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा तेव्हा पटेलांचं स्मरण केलं जातं. नेहरू आणि पटेल यांच्याशी असलेले परस्सर संबंध, महात्मा गांधी-नेहरु-पटेल यांच्यातील नातं, शिवाय कधीकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी लादणार्या पटेल यांच्याबद्दल संघ आणि भाजपेयी दाखवत असलेलं ममत्व! देशाची फाळणी होतानाच्या घडामोडीत पटेल-नेहरूंची भूमिका या सार्या घडामोडींचा परामर्ष घेणारा हा लेख! ज्येष्ठ पत्रकार हरिश केंची यांचा ‘चपराक’ दिवाळी अंकातील…
पुढे वाचा