याज्ञसेनीच्या सुडाचा प्रवास मांडणारी कादंबरी : ‘पाच आऱ्याचं चाक’

याज्ञसेनीच्या सुडाचा प्रवास मांडणारी कादंबरी : ‘पाच आऱ्याचं चाक’

महाभारतावर आजपर्यंत अतिशय परिष्कृत विपुल असं लेखन झालेलं आहे. महाभारतासारख्या ग्रंथाचं समाजमनाशी भावनिक नातं असते. ते नातं जपत त्यातील श्रद्धा, धारणा केलेल्या चमत्कृतीचे विवेचन व विस्तार हा लेखकासाठी कसरतीचा भाग असतो. कधीकधी सत्य, वास्तव मांडत असताना समाजावर भावनिक आघात होत असतात. ते आघात व त्यातूनच वास्तवाचे पृथक्करण हाच ऐतिहासिक कादंबरी लेखनाचे मोठे तत्त्व असते. त्याच कादंबऱ्या वाचकास विचार प्रवृत्त करतात. त्याच पठडीतील पूर्व ज्ञानाशी वैचारिक मतमतांतरे करावयास लावणारी कादंबरी म्हणजे ‘पाच आऱ्याचं चाक’ होय.

पुढे वाचा