समर्पण…

समर्पण...

एकदा संत कबीर महाराजांकडे एक युवक आला. त्यानं कबीरांना विचारलं, “महाराज विवाह करणं योग्य आहे की अयोग्य?” ते ऐकून न ऐकल्यासारखं करत कबीरांनी प्रथम त्या युवकाकडे दुर्लक्षच केलं! काही वेळाने युवकाने अधीर होऊन परत तोच प्रश्न विचारला. मात्र त्यावेळीही कबीरांनी काही उत्तर न देता आपल्या पत्नीला हाक मारली व म्हणाले, “अगं आतून जरा कंदील घेऊन ये.”

पुढे वाचा