शांतता प्रस्थापित करण्यासाठी हवी शस्त्रसज्जता!

शांतता प्रस्थापित करण्यासाठी हवी शस्त्रसज्जता!

चपराक दिवाळी 2020 ‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी आणि आमची नवनवीन पुस्तके मागविण्यासाठी संपर्क – 7057292092 कोणतीही क्रांती ही शस्त्राशिवाय होत नाही असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीच्या बळावर जुलूमी रावजटीविरूद्ध संघर्ष उभारला आणि त्यातूनच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. आजही अनेकदा स्वसंरक्षणासाठी शस्त्र उचलण्याशिवाय पर्याय नसतो. इतरांवर वार करण्यासाठी शस्त्र वापरणे चुकीचेच पण स्वतःवरील हल्ला परतवून लावायचा असेल, राष्ट्राच्या संरक्षणासाठी सीमेवर निधड्या छातीनं उभं रहायचं असेल तर शस्त्राशिवाय पर्याय उरत नाही. आज आपल्या अशा अनेक मर्दानी खेळांचा, रांगड्या वृत्तीचा, अशा शस्त्रास्त्रांचा आपल्याला विसर पडता असतानच कोल्हापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर…

पुढे वाचा