नवीन कृषी कायदे आणि संभ्रम…!

नवीन कृषी कायदे आणि संभ्रम...!

देशातील केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात तीन नवीन कायदे आणलेत आहेत जे आज वादाचा मुद्दा ठरले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोपाच्या फैरी झडत आहेत. तर अनेक शेतकरी आज रस्त्यावर उतरून आंदोलन करत या विधेयकांचा विरोध करत आहे.

पुढे वाचा